राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी

 राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकेची सुनावणी गुरुवारी होईल. आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सरन्यायाधीश एन. वी. रमण्णा, न्या. हिमा कोहली व कृष्ण मुरारी यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय घेतला. 

२५ ऑगस्ट रोजी घटनापीठाकडे या प्रकरणाशी  संबंधित सर्व ५ याचिकांवर सुनावणी होईल. घटनापीठ याबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही